आजची स्त्री : पारंपारिक की खरी आधुनिक?

मुलींसाठी पहीली शाळा काढल्यावर पुण्यातील सनातनी लोकांनी "धर्म बुडाला" अशी आवई उठवली... धर्मग्रंथानूसार स्ञियांना शिक्षणास बंदी होती, ते धर्मग्रंथ झुगारून साविञीमाईंनी मुलींना शिकवले.. आज मुली अंतराळात गेल्या, तरी धर्म बुडाला का?? पण ज्या धर्मग्रंथामूळे स्ञीयांनां वाचण्यास, लिहण्यास अधिकार नव्हता... आता स्ञिया शिकून, लिहून तेच धर्मग्रंथ, पोथ्यापुराणे वाचत आहेत या सारखे दुर्देव दूसरे नाही.. अगदी प्राध्यापक झालेल्या स्ञीया सुद्धा आज़ सत्संग क्रेंद्र, आश्रमात जात आहेत, साविञीच्या लेकीची ही अवस्था पाहून साविञीमाईंचा जीव पण तिळ तिळ तूटत असेल.. आज त्या मातेच्या असीम त्याग आणि प्रयत्नांची साविञीच्या लेकींना जाणीव असायला हवी !!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या